उमरगा,लोहारा तालुक्यातील स्वच्छाग्रहिंचे बिहार येथे स्वच्छता जन जागरन



इकबाल मुल्ला
लोहारा :- लोहारा तालुक्यातील स्वच्छाग्रहिंचे बिहार येथे स्वच्छता जन जागरन.बिहार राज्यात चालु असलेल्या स्वच्छता अभियान अंतर्गत बिहार सरकार ने महाराष्ट्रातील स्वच्छाग्रहिंना पाचारन केले होते दि.2 एप्रिल ते दि.10 एप्रिल पर्यंत चालनाऱ्या या सत्याग्रह से स्वच्छाग्रह तक या अभियाना साठी उसमानाबाद जिल्हातुन गेलेल्या 32 लोकांची टिम बिहार च्या बेगुसराय जिल्हात गेल्या 4 दिवसापासुन कार्यरत आहे.ज्यात उमरगा तालुका व लोहारा तालुक्यातुन गेलेल्या 8 स्वच्छाग्रहिना मटिहानी तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे.ज्यात विस्तार अधिकारी पी.एफ.चव्हान,ग्राम विकास आधिकारी जी.डी.हालबुरगे,बाबा जाफरी,एस.एस.कांबळे व लोहारा तालुक्यातील ग्राम विस्तार अधिकारी संजय ढाकने,ग्रा.वि.अधिकारी पी.व्ही.जाधव,संजय राठोड, डी.व्ही.सोकांडे,यांचा समावेश आहे .


 गेल्या 4 दिवसापासुन या टिम कडुन पहाटे 5 पासुन गुड मार्निंग पथक,गृह भेटि,शाळा भेटि,प्रभात फेरी, ग्राम सभा,गाव भेट अशा विविध उपक्रमातुन खुल्या वर सौचालय करण्याचे दुष्परीणाम व सौच्छालय बांधल्या मुळे होनारे फायदे,कमीत कमी खर्चात व कमीत कमीत जागेत सौचाल्य कसे बांधता येते याची माहितीतुन जन जागृती मोठ्या प्रमाणात करीत आहेत.ज्या मुळे हया भागातील लोक प्रभावित होउन सौचछाल्य बांधण्यासाठी प्रेरीत होत आहेत 10 दिवस चालु असलेल्या या अभियाणाचे समारोप पंतप्रधान नरेंद्रजी मोदि यांच्या उपस्थितीत  चंपाअरण्य येथे होनार आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post